पाण्याची बॉटल किती दिवसांनी बदलायला पाहिजे ? 

Lifestyle

10 February 2026

Author: तृप्ती गायकवाड

पिण्याच्या पाण्याची बॉटल अनेकजण कित्येक दिवस एकच वापरतात.

पाण्याची बॉटल

Picture Credit: Pinterest

तुम्हाला माहितेय का रोज एकच पाण्याच्या बॉटलमुळे तुमच्या आरोग्यावर परिणाम होतो.

आरोग्यावर परिणाम

कित्येक वर्ष एकच बॉटल वापरत असाल तर ही चूक आजच टाळा.

चूक 

खरं तर पाणी नैसर्गिकरित्या कधीच खराब होत नाही.

पाणी

असं असलं तरी बॉटलमधील रासायनिक क्रियेमुळे पाण्याची गुणवत्ता बदलते. 

पाण्याची गुणवत्ता

बॅक्टेरिया 

खूप काळ एकच बॉटल वापरल्याने त्यावर बॅक्टेरिया साचायला सुरुवात होते.

दुर्गंधी 

त्यामुळे बॉटलला दुर्गंधी येत असेल, ती खराब झाली तर बदलायला पाहिजे. 

 पाण्याची बॉटल

तीन ते सहा महिन्यात पाण्याची बॉटल बदलायला पाहिजे.