Published Oct 05, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
हिंदू धर्मात रुद्राक्ष पवित्र मानले जाते, त्यामुळे नकारात्मक विचार मनात येत नाहीत
मानसिक शांतीसाठी रुद्राक्षाच्या माळेचा जप करा, मेंटल हेल्थ सुधारण्यास मदत होते
रुद्राक्ष धारण केल्याने मानसिक ताण कमी होतो
रुद्राक्ष धारण केल्याने मनात सकारात्मक विचार येतात. एकाग्रता वाढते
.
रुद्राक्ष धारण केल्याने झोप चांगली लागते, त्यामुळे निद्रानाशाची समस्या उद्भवत नाही
रुद्राक्ष धारण करणाऱ्यांनी त्याची नियमित स्वच्छता करावी. गंगाजलने स्वच्छ करून रुद्राक्ष घालावा
योगासने आणि प्राणायाम करणाऱ्यांनी रुद्राक्ष घालावे, मानसिक शांती वाढते.