अशक्तपणा येतोय ? मग आहारात 'या' पदार्थांचा समावेश आजच करा 

Health

07 February 2026

Author: तृप्ती गायकवाड

उन्हाळ्यात सतत थकवा आणि अशक्तपणा जाणवतो. 

अशक्तपणा 

Picture Credit: Pinterest

कडाक्याच्या उन्हामुळे शरीरातील जीनवसत्व कमी होतात. 

जीनवसत्व 

अनेकांना ऊन सहन न झाल्याने अशक्तपणा जाणवतो. 

कमतरता 

याची कारण म्हणजे विटामीन B12 ची कमतरता. 

 विटामीन B12

जर सतत थकवा जाणवायला लागला तर आहारात काही बदल करणं आवश्यक आहे. 

आवश्यक बदल 

दूध 

दुधाला पुर्णअन्न मानलं जातं याचं कारण म्हणजे विटामीन्स. 

पोषक घटक

दुधामध्ये इतर पोषक घटकांप्रमाणे विटामीन B 12 देखील असतं. 

दही 

उन्हाळ्य़ात दही खाल्याने पचनक्रिया सुधारते. 

B 12 ची मात्रा 

पित्त कमी होतं आणि  B 12 ची मात्रा जास्त मिळते. 

पनीर

प्रोटीनबरोबर यातील  B 12 ची मात्रा हाडांना बळकटी देते. 

थकवा 

पनीरच्या सेवनाने थकवा दूर होण्यास मदत मिळते.

चीज

अनेकांना जीव खूप आवडतं पण योग्य प्रमाणत चीज खाल्याने  B 12 मिळते.