हल्ली अनेक जण धावपळीचे आयुष्य जगत आहेत.
Img Source: Pexels
या धावपळीच्या आयुष्यामुळे अनेक जण अपूर्ण झोप घेऊनच काम करत असतात.
झोप कमी झाल्यास लक्ष केंद्रित करणे कठीण होते व कामातील चुकांची शक्यता वाढते.
झोपेच्या अभावाने लक्षात ठेवण्याची क्षमता कमी होते.
अपुरी झोप नैराश्य, चिडचिड, चिंता यांसारख्या मानसिक समस्यांना कारणीभूत ठरते.
अर्धवट झोप घेतल्याने शरीरातील रोगांशी लढण्याची नैसर्गिक ताकद कमी होते.
अपुरी झोप भूक वाढवणारे हार्मोन्स वाढवते, ज्यामुळे वजन वाढते.
डोळ्याखाली काळी वर्तुळे, फोड, कोरडी त्वचा यांसारख्या समस्या होतात.