भारतात हजारोंच्या संख्येने नद्या वाहतात.
Picture Credit: Pinterest
यात गंगा, यमुना, गोदावरी, भीमा, कृष्ण, नर्मदा आणि अशा अनेक नद्यांचा समावेश आहे.
यातही काही नद्या नागरिकांच्या बेजबाबदारपणामुळे दूषित होत आहे.
मात्र तुम्हाला भारतातील सर्वात स्वच्छ नदीबद्दल ठाऊक आहे का?
मेघालयमध्ये वाहणारी उमनगोट नदी भारतातील सर्वात स्वच्छ नदी आहे.
ही नदी त्याच्या साफ पाण्यासाठी लोकप्रिय आहे.
ही नदी शिलाँगपासून अंदाजे 100 किमी दूर स्थित आहे.
या नदीचा समावेश फक्त भारतातील नाही तर जगातील सर्वात स्वच्छ नद्यांमध्ये होतो.