www.navarashtra.com

Published Jan 27,  2025

By  Trupti Gaikwad

'या' गोड पदार्थांचं सेवन आरोग्यासाठी ठरतं फायदेशीर

Pic Credit -  iStock

गोड पदार्थांचा अनेकांना मोह होतो. 

मोह 

बऱ्याचदा शरीरात फॅट्स वाढले की आहारतज्ज्ञ गोड न खाण्याचा सल्ला देतात. प्रथा आहे.

आहारतज्ज्ञ

मात्र तुम्हाला माहितेय का, गोड खाण्याचे जसे तोटे सांगितले जातात तसेच त्याचे फायदे देखील आहेत. प्रथा आहे.

फायदे

अनेकांना रसगुल्ला म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं. 

रसगुल्ला 

कावीळ झाल्यावर रसगुल्ला खाल्याने आराम पडतो.

कावीळ 

सतत डोळ्यांची जळजळ होत असल्यास रसगुल्ला खाणं फायदेशीर ठरतं.

फायदेशीर

लस्सीमध्ये व्हिटामीन बी मोठ्या प्रमाणात आढळतं.

लस्सी 

लस्सीमध्ये असलेल्या पोषण घटकांमुळे हाडांना कॅल्शिअम मोठ्या प्रमाणात मिळतं. 

 कॅल्शिअम 

लस्सी योग्य प्रमाणात प्यायल्याने डिहायड्रेशनचा त्रास कमी होतो.

 डिहायड्रेशनचा त्रास

नारळाच्या वड्यांमध्ये फायबर मुबलक प्रमाणात असतात. 

नारळाच्या वड्या 

नारळाच्या वड्या खाल्याने पचनक्रिया सुधारते. 

पचनक्रिया

नारळाच्या वड्यांनी रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. 

रोगप्रतिकारक शक्ती

रात्री झोप येत नाही? 15 दिवस करा या फळाचे सेवन