Published Dec 24, 2024
By Mayur Navle
Pic Credit - Instagram
हिवाळा आला की अनेक जण गरम पाणी पिण्यासोबतच आंघोळीला गरम पाणी वापरतात.
जर तुम्ही थंड पाण्याने आंघोळ करत असाल तर तुम्हाला याचे फायदे आणि काय सावधानी बाळगली पाहिजे हे माहिती हवं.
नॉर्मल पाण्याने आंघोळ केल्याने आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते, स्किन हेल्दी बनते आणि स्नायू ॲक्टीव्ह राहतात.
हिवाळ्यात नेहमी ताज्या पाण्यानेच आंघोळ करा. काळ किंवा परवा साठवेलेल टबमधील पाणी वापरू नका.
गरम असो किंवा थंड, कधीही सुरवातीला पाणी डोक्यावर टाकू नका.
थंड पाण्याने अंघोळ करताना सर्वात पाहिले पायावर पाणी टाकले पाहिजे . यानंतर डोक्यावर पाणी टाका.
.
ज्यांना आरोग्यासंबंधीत काही समस्या असेल तर त्यांनी हिवाळ्यात थंड पाण्याने आंघोळ करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
.