संध्याकाळच्या पुजेच्या वेळी घंटी वाजवावी का?

Lifestyle

28 April 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

विशेष महत्त्व

हिंदू धर्मात पूजेच्या वेळी घंटी वाजवण्याला विशेष महत्त्व दिले जाते.

Picture Credit: Pinterest

असे म्हटले जाते की घंटीच्या आवाजामुळे वातावरणात सकारात्मक ऊर्जा येते. 

सकारात्मक ऊर्जा 

Picture Credit: Pinterest

मात्र, अनेक लोक संध्याकाळच्या पूजेच्या वेळी सुद्धा घंटी वाजवतात. 

संध्याकाळची पूजा

Picture Credit: Pinterest

पण, तुम्हाला माहित आहे का की तसे करणे योग्य आहे की नाही?

योग्य आहे की नाही?

Picture Credit: Pinterest

वास्तुशास्त्रानुसार, संध्याकाळच्या पूजेच्यावेळी घंटी किंवा शंख वाजवणे टाळावे.

घंटी किंवा शंख

Picture Credit: Pinterest

असे मानले जाते की यावेळी देवदेवता विश्रांतीच्या अवस्थेत असतात.त्यामुळे मोठा आवाज करणे योग्य नाही.

योग्य की अयोग्य 

Picture Credit: Pinterest

सकाळच्या पूजेच्या वेळी घंटी वाजवणे अत्यंत शुभ मानले जाते.

अत्यंत शुभ

Picture Credit: Pinterest

मानसिक विकार शांत होतात आणि धान्य करणेही सोपे होते. 

धान्य

Picture Credit: Pinterest