पाणी पिण्य़ाची देखील योग्य वेळ असते ? 

lifestyle

17 October, 2025

Author: तृप्ती गायकवाड

शरीराला अन्नाबरोबरच किंवा त्याहुन जास्त गरज असते ती पाण्याची.

गरज 

Picture Credit: Pinterest

असं म्हटलं जातं की पुरेसं पाणी शरीराला मिळालं की अनेक आजार दूर होतात.

आजार 

बऱ्याचशा शारीरिक तक्रारी या पाणी प्यायल्याने जास्त बऱ्या होतात.

शारीरिक तक्रारी 

असं असलं तरी पाणी पिण्याची देखील योग्य वेळ असते.

 योग्य वेळ 

आरोग्यतज्ज्ञांच्या मते, सकाळी उठल्यावर पहिले एक ग्लास पाणी प्यायला पाहिजे.

 एक ग्लास पाणी

सकाळी उठल्यावर काहीही खाण्यापूर्वी कोमट पाणी प्यावं. पचनक्रिया सुधारते.

पचनक्रिया 

घाईगडबडीत उभं राहून न पिता पाणी कायम बसून प्यावं.

पाणी 

जेवणापूर्वी आणि जेवल्यानंतर अर्ध्या तासाने पाणी पिणं आरोग्यदायी आहे.

आरोग्यदायी 

तहान लागल्यावर घटाघटा पाणी न पित काही मिनिटांच्या अंतराने एक दोन घोट पाणी पिणं फायदेशीर आहे.

फायदेशीर