Published Dec 09, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
मूग डाळ खाणं शुभ मानतात, पचन चांगले होण्यासाठी मदत करते
अमावस्येच्या दिवशी काळ्या तीळाचं सेवन करणं शुभ मानतात, पितृदोष लागत नाही
दूध आणि तांदळाची खीर अमावस्येला प्यायल्यास शुभ मानतात
खिचडी खाणं शुभ मानलं जातं, शुद्धतेचं प्रतीक मानतात खिचडी
फळं खाल्ल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते, आरोग्याला अनेक फायदे होतात
गूळ आणि चणे खाल्ल्याने ऊर्जा मिळते, धन आणि सौभाग्य प्राप्त होतं
.
मांस, कांदा, लसूण हे तामसिक भोजन खाण्यापासून लांब राहा. सात्त्विक भोजन करणं शुभ मानतात
.