भारतातलं सर्वात छोटं पण निसर्गसंपन्न असं गाव

LIfestyle

10 August, 2025

Author:  तृप्ती गायकवाड

भारत देश हा निसर्ग संपन्न आहे.

निसर्ग संपन्न 

Img Source: Pinterest 

कृषीप्रधान असलेला असलेल्या देशात सर्वात जास्त महत्व आहे. 

कृषीप्रधान

शिक्षण आणि कामानिमित्ताने अनेकजण शहरात दाखल होतात.

शिक्षण आणि काम

पारंपरिक व्यवसाय 

मात्र आजही अशी गावं आहेत जिथे शेती हा पारंपरिक व्यवसाय केला जातो.

गावी राहणं 

कृषीप्रधान देश असल्यामे अनेकजण गावी राहणं पसंत करतात त्यामुळे गावची लोकसंख्या कमी नाही.

 लोकसंख्या

2021 च्या जनगणनेनुसार भारतातील एकूण गावांची लोकसंख्या 6,28,221 इतकी आहे.

अरुणाचल प्रदेश

मात्र अरुणाचल प्रदेशमधील कमेंग या गावची लोकसंख्य़ा फक्त 289 इतकी आहे.  

निसर्ग सौंदर्य

असं असलं तरी या गावचं निसर्ग सौंदर्य मन वेधून घेणारं आहे.