कार्तिक महिन्यात हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे.
Picture Credit: Pinterest
विष्णू देव चार महिन्यांनंतर योगनिद्रेतून उठतात ते याच महिन्यात
Picture Credit: Pinterest
कार्तिक महिन्यात दीपदान करण्याला विशेष महत्त्व आहे
Picture Credit: Pinterest
तुळस, विष्णू देव आणि लक्ष्मीच्या पूजेचं महत्त्व आहे
Picture Credit: Pinterest
कार्कित महिन्यात केलेल्या दान आणि दीपदानामुळे अक्षय्य पुण्य प्राप्त होते असं मानतात
Picture Credit: Pinterest
सकाळी लवकर उठून आंघोळ करून तुळशीजवळ तिळाच्या तेलाचा दिवा लावावा
Picture Credit: Pinterest
श्रद्धेने अन्नदान केल्यास अक्षय्य पुण्य प्राप्त होते असे मानले जाते
Picture Credit: Pinterest