भारताने इंग्लंडविरोधात ओव्हल टेस्टमध्ये 6 धावांनी विजय मिळवला आहे
Picture Credit: X, ESPN
2004 मध्ये भारताने ऑस्ट्रेलियाला वानखेडे स्टेडियमवर 13 धावांनी हरवले होते
1972 मध्ये इंग्लंडविरोधात ईडन गार्डन्सवर भारताने 28 धावांनी विजय मिळवला होता
2018-19 मध्ये ऑस्ट्रेलिया टेस्ट जिंकली होती, मात्र पहिला सामना टीम इंडियाने 31 धावांनी जिंकला
वेस्ट इंडीजला 275 धावांवर थांबवत टीम इंडियाने सामना 37 धावांनी जिंकला
टीम इंडियाने वेस्ट इंडिजविरोधात किंग्सटनच्या ग्राउंडवर 49 धावांनी विजय मिळवला होता
तर 1981 मध्ये टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 59 धावांनी जिंकला होता
मुंबईच्या ब्रेबॉन स्टेडियमवर न्यूझिलंडविरोधात 60 धावांनी सामना जिंकला होता