Published August 06, 2024
By Shilpa Apte
मध तयार करण्यासाठी, मधमाश्या बाष्पीभवनाद्वारे फुलांमधून निघणारा रस शोषतात
त्यानंतर मधमाशीच्या लाळेतील एन्जाइम तिच्या पोटात रसाचे साखरेत रुपांतर करते
.
या द्रवात साखरेचं प्रमाण जास्त असतं, ते मधमाशी पचवू शकत नाही
त्यानंतर मधमाशी थोडं पाणी शोषून घेते, पोळ्यामध्ये जाड द्रव सोडते
कमी पाणी आणि हायड्रोजन पेरॉक्साईड यामुळे मध वर्षानुवर्षे टिकतो
3000 वर्षांपूर्वीचा मधही खाण्यासाठी योग्य असल्याचं शास्त्रज्ञांनी सांगितलं
आयुर्वेदात मधाला औषध मानले जाते, आजारांपासून वाचण्यासाठी उपयुक्त
मधामध्ये खनिज, व्हिटामिन्सचा खजिना आहे