Published March 04, 2025
By Tejas Bhagwat
Pic Credit - istockphoto
मृत्यू झाल्यानंतर व्यक्तीला स्मशानभूमीत नेले जाते. मात्र या ठिकाणी महिलांना जाणे वर्ज्य आहे.
गरुड पुराणानुसार, स्मशानभूमिजवळ वाईट शक्ती असतात असे म्हटले जाते.
महिला स्मशानभूमीमध्ये गेल्यास त्यांच्यावर वाईट शक्तीचा परिणाम होण्याची शक्यता असते असे म्हटले जाते.
पुरुषांपेक्षा महिला या अधिक संवेदनशील असतात. त्या स्मशानभूमीमधील दु:ख सहन करू शकत नाहीत.
शव नेल्यानंतर व्यक्तीचा आत्मा काही दिवस घरात वास करतो असे म्हटले जाते. ज्यामुळे घर रिकामे सोडू शकत नाही.
स्मशानभूमीतील वातावरण अशुद्ध असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे महिलांना इथे जाणे वर्ज्य असल्याचे सांगितले जाते.