www.navarashtra.com

Published Feb 24,  2025

By  Harshada Jadhav

लग्नाच्या विचित्र परंपरा वाचून तुम्हालाही हसू आवरणार नाही

Pic Credit -  pinterest

भारतातील वेगवेगळ्या ठिकाणी लग्नाच्या वेगवेगळ्या रूढी आणि परंपरा आहेत. 

लग्न

भारतातील प्रत्येक जाती आणि धर्मात लग्नाच्या विधी वेगवेगळ्या आहेत.

विधी 

यातील काही विधी खूप मनमोहक आहेत, तर काही विधी ऐकून हसू आवरणार नाही.

मनमोहक 

आज आम्ही तुम्हाला अशाच विचित्र विधींबद्दल सांगणार आहोत.

विचित्र 

उत्तर गोव्यात नवविवाहित वराला विहिरीत किंवा तलावात फेकले जाते. या परंपरेचे नाव "साओ जोआओ" आहे.

परंपरा 

सिंधी समाजात लग्नादरम्यान वराचे कपडे फाडले जातात. याला 'संत' म्हणतात.

सिंधी 

हिमाचल प्रदेशातील पीनी गावात लग्नानंतर वधूला सात दिवस कपड्यांशिवाय राहावे लागते. 

हिमाचल प्रदेश

 या काळात वधू आणि वर वेगळे राहतात आणि त्यांचा एकमेकांशी कोणताही संपर्क नसतो.

संपर्क 

बिहारमध्ये अशी परंपरा आहे की जर मुलीने मुलाने दिलेली सुपारी खाल्ली म्हणजे तिला तो मुलगा आवडतो. 

बिहार