Written By: Shilpa Apte
Source: Pinterest
पावसाळ्यात हलका आणि पचनास सोपा असा आहार करावा, खिचडी, भात, वरण, व्हेजिटेबल सूप प्यावे
पावसाळ्यात ताजे आणि गरम जेवणावर भर द्यावा, शिळे खाणे टाळावे, त्यामुळे डायरिया होण्याची शक्यता असते
उकडलेल्या भाज्या खाव्यात, त्यामुळे बॅक्टेरिया राहत नाहीत, संसर्ग होत नाही
आल्याचा चहा, हळदीचं दूध, सूप यामुळे शरीराला ताकद मिळते, सर्दी-खोकल्यापासून संरक्षण
फळं पावसाळ्यात नक्की खावीत, फक्ट कापून ठेवलेली फळं खाणं टाळावं.
व्हिटामिन सीयुक्त पदार्थ खावे, त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते, आवळा, लिंबू पाणी, संत्र नक्की खा
स्ट्रीट फूड, चिरलेली फळं, थंडं पदार्थ, खावू नका, त्यामुळे इंफेक्शन होण्याचा धोका वाढतो