www.navarashtra.com

Published September 9, 2024

By  Harshada Jadhav

ट्रेन प्रवासादरम्यान कोणतं फळ नेण्यास आहे मनाई? 

ट्रेन म्हणजे मुंबईची लाईफलाईन आहे

ट्रेन 

मुंबईकर कोठेही प्रवास करण्यासाठी ट्रेनचा वापर करतात

प्रवास 

रेल्वेने प्रवास करताना आपण सामान आणि वेगवेगळा खाऊ सोबत घेऊन जातो

सामान

पण काही सामान ट्रेनमधून नेण्याास मनाई असते

मनाई

या बंदी घातलेल्या सामानामध्ये चक्क एका फळाचा समावेश आहे

फळ

रेल्वेनं प्रवास करताना विस्फोटक, सिलेंडर, ज्वलनशील पदार्थ नेण्यास मनाई असते

ज्वलनशील पदार्थ

पण एक असं फळही आहे जे तुम्ही ट्रेनमध्ये नेऊ शकत नाही

माहीत आहे का? 

रेल्वेच्या नियमावलीत या फळाला ज्वलनशील पदार्थ म्हटलं आहे

रेल्वे नियमावली

रेल्वे प्रवासादरम्यान मनाई करण्यात आलेलं फळ म्हणजे नारळ

फळाचं नाव 

नारळ लवकर सडण्याची आणि त्यावर बुरशी लागण्याची शक्यता असते

कारण 

रेल्वेच्या नियमावलीत नारळाला ज्वलनशील पदार्थ म्हटलं आहे

ज्वलनशील पदार्थ