देशातला सर्वात स्वच्छ समुद्रकिनारा; परदेशी पाहुण्यांना कोकणाची भुरळ

Lifestyle 

10 January 2026

Author:  तृप्ती गायकवाड

नारळी पोफळीच्या बागा आणि कौलारु घरं कोकणातील निसर्गसौंदर्य सर्वांनाच मोहात पाडतं.

निसर्ग सौंदर्य 

Picture Credit: Pixabay

कोकणात समुद्रकिनारी फिरण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येतात.

पर्यटक 

पण तुम्हाला माहितेय का, असा एक समुद्रकिनारा आहे जो देशातला स्वच्छ किनारा म्हणून ओळखतात.

स्वच्छ किनारा 

हा शांत आणि स्वच्छ समुद्रकिनारा म्हणजे शिरोड्याचा किनारा .

शिरोड्याचा किनारा 

शिरोड्याचा बीच शांत आणि कमी वर्दळीचा असल्याने परदेशी पाहुणे इथे जास्त येतात.

परदेशी पाहुणे 

या किनाऱ्याची भौगोलिक रचना पाहता हा समुद्र सुरक्षित मानला जातो.

सुरक्षित किनारा 

आडवाटेला असल्याने हा समुद्रकिनारा अतिशय शांत आहे.

 समुद्रकिनारा 

Picture Credit: Pinterest

गावातली माणसं देखील येणाऱ्या पाहुण्यांचं आदरातीथ्य आपुलकीने करतात.

आदरातीथ्य 

Picture Credit: Pinterest

याचकारणाने शिरोडा बीच परदेशी पाहुण्यांना कायमच भुरळ घालतो.

भुरळ 

Picture Credit: Pinterest