तुम्हीदेखील अतिविचार करता? गीतेत कृष्णाने सांगितल्या 'या' गोष्टी

Lifestyle

23 August, 2025

Author: तृप्ती गायकवाड

 धावपळीच्या आयुष्यात अनेकजण असे आहेत जे मानसिक तणावात जगतात.

मानसिक तणाव

Picture Credit:  Pinterest

काही जण सतत नैराश्यात असल्याने अतिविचार सवयीचा भाग झाला आहे.

अतिविचार

याच मानसिक तणावात असलेल्यांसाठी गीतेत कृष्णाने काही गोष्टी सांगितल्या आहेत.

कृष्ण

कृष्ण म्हणतो की, किती ही विचार केला तरी जे व्हायचं ते होणार असतं.

कृष्ण म्हणतो की...

तुम्ही नात्यांबाबत अतिविचार करत असाल तर कायम लक्षात ठेवा एका बाजूने नातं टिकवता येत नाही.

नातं

कोणत्याही नात्यात तुम्ही एकटेच योगदान देत असाल तर ते नातं सोडून द्यावं.

योगदान

भिती माणसाला घाबरवते पण तिच्यावर मात केली तर जिंकताही येतं.

भिती 

मनातल्या मनात चिंता करत राहण्यापेक्षा जवळच्या व्यक्तीशी संवाद साधावा.

संवाद 

सत्य आणि परिस्थिती कितीही कटू असली तरी स्विकारला यायला पाहिजे.

सत्य आणि परिस्थिती