Published Jan 20, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock, Adobe Stock
दिवा लावणं धार्मिक परंपरेप्रमाणेच सकारात्मक ऊर्जा आणि शांततेचं प्रतीक आहे
मात्र, तांदूळ टाकून दिवा लावणं फायदेशीर मानले जाते
सनातन धर्मात तांदूळ पवित्रतेचे प्रतीक मानलं जाते. धार्मिक विधांमध्ये तांदूळ वापरतात
देवी लक्ष्मी प्रसन्न होते तांदूळ टाकून दिवा लावल्याने, धन-समृद्धी वाढते
घरातील वातावरण सुधारते, मानसिक शांती मिळते
घरातील नकारात्मकता दूर होते, सकारात्मक ऊर्जा वाढते
काही वास्तू दोष असल्यास ते कमी होतात, तांदूळ टाकून दिवा लावल्यास