www.navarashtra.com

Published Nov 20,,  2024

By  Shilpa Apte

पूजा करताना अगरबत्ती लावणं योग्य की अयोग्य?

Pic Credit -   iStock

शास्त्रनुसार, बांबूपासून बनवलेल्या अगरबत्ती लावणं अशुभ मानतात

अशुभ मानतात

लग्नसमारंभात बांबूपासून मंडप तयार करतात. बांबूच्या अगरबत्तीचा वापर करण्यास मनाई आहे

लग्नाचा मंडप

हिंदू धर्मात पूजा-पाठ करताना धूप लावताता, त्यामुळे घरातील वातावरण शुद्ध राहते

धूप

बांबूच्या नसलेल्या अगरबत्तीचा वापर करावा आणि फुंकून ती कधीही विझवू नये

बांबूची अगरबत्ती

पूजेच्या वेळी उदबत्तीचा वापर केल्याने देवी-देवतांचा आशीर्वाद राहतो

आशीर्वाद मिळतो

पूजेदरम्यान उदबत्ती वापरल्याने नकारात्मक ऊर्जा दूर राहते,सकारात्मक ऊर्जा पसरते

नकारात्मक ऊर्जा

.

त्यामुळे पूजेदरम्यान बांबूची अगरबत्ती लावू नये

लक्षात ठेवा

.

जायफळ आणि खडीसाखर एकत्र खाल्ल्याने काय होते?