www.navarashtra.com

Published Dec 08,  2024

By Shilpa Apte

स्त्रियांना मासिक पाळी येण्यामागे काय आहे दंतकथा?

Pic Credit -   iStock

समाजात मासिक पाळी संदर्भात अनेक दंतकथा आहेत. त्यातलीच एक इंद्रदेवाच्या शापाची

मासिक पाळी

देव आणि दानवांच्या युद्धात इंद्रदेवाने वृत्रासुराचा वध केला, तो ब्राह्मण असल्याने देवावर ब्राह्मण वधाचा आरोप लावण्यात आला

पौराणिक कथा

इंद्र देवाने पापाचे 4 भाग केले, एक भाग पाणी, 1 पृथ्वी, झाडं, स्त्रीया

पापाचं वितरण

कथेनुसार, या पापाच्या वाट्यामुळे स्त्रियांना मासिक पाळी येते

महिलांना शाप

विज्ञानानुसार मासिक पाळी नैसर्गिक आहे, विज्ञान अशा शापावर विश्वास ठेवत नाही

विज्ञान

मासिक पाळी हा दर महिन्याला स्त्रीच्या प्रजनन व्यवस्थेचा एक भाग, हे गर्भधारणेचा एक भाग

शास्त्रीय कारण

.

अशा पौराणिक कथांमुळे मासिक पाळीला वाईट आणि घाणेरडे मानले जाते, वाईट आणि अपवित्र मानतात

समाजावर प्रभाव

.

सध्याच्या युगात मासिक पाळी शरीराची नैसर्गिक प्रक्रिया मानतात, शापाचं कारण मानत नाही

नैसर्गिक प्रक्रिया

.

आल्याचं तेल लावल्याने काय होते माहितेय?