'मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफले उचलणार नाही'

Life style

31 JULY, 2025

Author: शिल्पा आपटे

बाळ गंगाधर टिळक अर्थातच लोकमान्य टिळक या नावाने ते ओळखले जात

लोकमान्य टिळक

Picture Credit:  Pinterest

1 ऑगस्ट 1920 साली लोकमान्य टिळकांचे निधन झाले

पुण्यतिथी

'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच' हा मूलमंत्र 

मूलमंत्र

टिळकांनी पुण्यातील डेक्कन कॉलेजमधून BA आणि LLB चे शिक्षण पूर्ण केले

शिक्षण

टिळक हे कट्टर राष्ट्रवादी परंतु सामाजिक परंपरावादी मानले जात 

सामाजिक बांधिलकी

टिळक जहाल मतवादी होते, स्वराज्यासाठी सशस्त्र लढा देण्यावर त्यांचा भर होता

राजकीय विचार

1908 साली देशद्रोहाच्या आरोपाखाली  6 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली

देशद्रोहाचा आरोप

मंडालेच्या तुरुंगात टिळकांनी गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला

गीतारहस्य

केसरी आणि मराठा ही दोन वृत्तपत्र टिळकांनीच सुरू केली, परखड मत मांडले

परखड पत्रकार

सार्वजनिक गणेशोत्सव ही संकल्पना अस्तित्त्वात आणली ती लोकमान्य टिळकांनीच

गणेशोत्सव