www.navarashtra.com

Published Sept 4, 2024

By  Dipali Naphade

Pic Credit - iStock/Canva

गणपतीची भूक भागविण्यासाठी आई पार्वतीने भरवले ‘हे’ पान

कोणतीही बाधा दूर करण्यासाठी नेहमीच गणेश पूजनापासून सुरूवात होते. 7 सप्टेंबरला बाप्पाचं आगमन होतंय

विघ्नहर्ता बाप्पा

लहानपणापासूनच आपण गणपतीच्या अनेक रोमांचक कथा ऐकत मोठे होतो. त्यापैकीच एक ही भुकेची कथा

गणपतीच्या कथा

.

गणपती कुबेर देवाजवळ गेले असता सगळे पदार्थ संपूनही त्यांची भूक शांत होत नव्हती, त्यावेळी तुळशीची पानं खायला देऊन आई पार्वतीने त्यांची भूक शमवली

आई पार्वती

तुळस ही अत्यंत गुणकारी असून ही आयुर्वेदिक वनस्पती अनेक आजारांवर वापरली जाते

गुणकारी तुळस

अँटीमायक्रोबायल गुणांनी युक्त असणारी तुळस सर्दी खोकल्यावर उत्तम उपाय आहे

सर्दी खोकला

तुळशीची पाने नियमित खाल्ल्याने अ‍ॅसिडीटी आणि गॅससारख्या समस्यांतून सुटका होते

अ‍ॅसिडीटी

अँटीऑक्सिडंट्स आणि अँटीबॅक्टेरियल गुणांमुळे तुळशी शरीरातील प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत करते

प्रतिकारशक्ती

उपाशीपोटी तुळस खाल्ल्याने त्वचेवर मुरूमं येत नाहीत आणि त्वचा चमकदार होते

चमकदार त्वचा

शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास तुळशीचा उपयोग होतो, तसंच वेट लॉससाठी उत्तम ठरते

वेट लॉस

आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुळस खावी, आम्ही कोणताही दावा करत नाही

टीप

चेहरा चमकविण्यासाठी लिंबाचा करा असा वापर, दिसाल सौंदर्याची खाण