Published Jan 06, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
सनातन धर्मात मकर संक्रांतीच्या दिवशी पूजा करण्याची परंपरा आहे
तिळाचं तेल पाण्यात टाकून आंघोळ केल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात
तिळाचं तेल पाण्यात टाकून आंघोळ केल्यास ब्लड सर्कुलेशन वाढते
तिळाच्या तेलाने स्किन मुलायम होते, स्किनला फायदा होतो
डोकंदुखीपासून आराम मिळावा, मेंटल हेल्थसाठीही तिळाचं तेल पाण्यात टाकण्याचा सल्ला दिला जातो
मकर संक्रांतीच्या दिवशी तिळाचं तेल पाण्यात टाकून आंघोळ केल्यास भाग्य उजळते असं म्हणतात
पाण्यात गंगाजल टाकून आंघोळ केल्यास पापमुक्ती होते असंही म्हटलं जातं