मृत्यूचा सापळा म्हणजे महाराष्ट्रातील 'हे' तीन घाट 

lifestyle

19 November 2025

Author: तृप्ती गायकवाड

निसर्गाच्या सान्निध्यात फिरणं कोणाला नाही आवडत ?

निसर्गाच्या सान्निध्यात फिरणं 

Picture Credit: Pinterest 

महाराष्ट्रात असे घाट आहेत निसर्ग सौैंदर्याने संपन्न असले तरी धोकादायक आहेत.

धोकादायक 

हिरवंगार जंगल, खोल दऱ्या, धुक्याने वेढलेलं याचं सौंदर्य डोळे दिपवणारं आहे.

कशेडी घाट

असं असलं तरी हा घाट सर्वात धोकादायक आहे.

धोकादायक  घाट 

या घाटात एक तीव्र वळण आहे, जिथे पूर्वी अपघातांचे प्रमाण अधिक होते.

अपघातांचे प्रमाण 

आता नवीन महामार्गामुळे हा धोका काहीसा कमी झाला आहे.

धोका 

महाबळेश्वरवरून कोकणात उतरण्यासाठी हा एक महत्त्वाचा आणि सुंदर मार्ग म्हणजे आंबेनळी घाट.

आंबेनळी घाट 

आंबेनळी घाट हा सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर–काशीमठ–पोलादपूर या मार्गावर आहे.

सातारा 

हा घाट सर्वात धोकादायक असण्याचं कारण म्हणजे वाघ सिंह या ठिकाणी मोकाट फिरतात.

वाघ सिंह

महाराष्ट्रातील सर्वात मोठा घाट म्हणून याला ओळखलं जातं.

 मोठा घाट 

या घाटातील तीव्र वळणामुळे अपघाताचं प्रमाण जास्त आहे.

अपघाताचं प्रमाण

पावसाळी पिकनिक म्हणजे पहिले प्राधान्य असतं ते माळशेज घाटाला. 

माळशेज घाट 

इथलं निसर्ग सौैंदर्य मन वेधून घेणारं असलं तरी हा घाट देखील तितकाच भयानक आहे.

घाट 

माळशेजच्या परिसरात मोठ्या प्रमाणात भुस्खलन होत असतं.

भुस्खलन 

निसरड्या रस्त्यांमुळे या ठिकाणी पावसाळ्यात अपघात जास्त होतात.  

अपघात