आहे छोटं पण महत्व  मोठं; भारताचं शेवटचं टोक असलेलं गाव

Religion 

16 August, 2025

Author:  तृप्ती गायकवाड

कृषीप्रधान अशी ओळख ज्याची आहे तो देश म्हणजे भारत.

कृषीप्रधान

Img Source: Pintrest

खरंतर भारतात शेती व्यवसाय आजही मुख्य मानला जातो.

शेती व्यवसाय 

याचमुळे देशात अजूनही काही ठिकाणी गावचं गावपण टिकून आहे.

गावचं गावपण

खेडीपाडी 

भारतात अनेक खेडीपाडी आहेत मात्र असं एक गाव आहे ज्याचं महत्व मोठं आहे.

भारतातलं शेवटचं गाव

उत्तराखंडमध्ये असं एक गाव आहे ज्याला भारतातलं शेवटचं गाव म्हणतात.

उत्तराखंड

हे गाव म्हणजे उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील माणा गाव.

शास्त्रीय कारण

तुळशीची पानं महत्वाची असण्यामागे शास्त्रीय कारण देखील आहे.

तिबेटच्या सीमेवर 

माणा गाव भारत आणि तिबेटच्या सीमेवर आहे.

शास्त्रीय कारण

या गावाला अधिकृत रित्या भारताचं शेवटच गाव असा दर्जा दिला आहे.