मुंबईची तुंबई का होते?

Life style

19 August, 2025

Author: शिल्पा आपटे

मुंबईत खूप जोरदार पाऊस सुरू आहे, प्रचंड पाऊस पडतोय

मुसळधार पाऊस

Picture Credit:  Pinterest

या पावसामुळे नागरिकांचे खूप हाल होत आहे, विविध भागांमध्ये पाणी साचत आहे

नागरिकांचे हाल

दरवर्षी पावसाळ्यात मुंबईची तुंबई होण्याची काय कारणं आहेत जाणून घ्या

मुंबईची तुंबई

खारफुटी जंगलांचा नाश झालाय. त्यामुळे पाणी साचण्याचं प्रमाण वाढतंय

खारफुटी जंगलं

सात बेटांवर वसलेली आहे मुंबई, टेकड्या, खाडी, सखल भागातील पाण्याचा निचरा होत नाही

भौगोलिक रचना

ड्रेनेज सिस्टीम खूप जुनी आहे, त्यामुळे वाढलेल्या लोकसंख्येचा ताण ती पेलू शकत नाही

ड्रेनेज 

अनेक ठिकाणी पंपिंग स्टेशन उभारण्यात आली, भरतीच्या वेळी ही गेट्स बंद ठेवावी लागतात

पंपिंग स्टेशन

मिठी, दहिसर, ओशिवरा, पोयसर या नद्यांना आता नाल्याचं स्वरूप आलेलं आहे

नद्यांचा ऱ्हास