Published Nov 17, 2024
By Mayur Navle
Pic Credit - iStock
आजकाल चुकीचे खान पान आणि बिघडलेली लाईफस्टाईलमुळे लोकांचे वजन वाढत चालले आहे.
सकाळच्या काही चुकीच्या सवयींमुळे आपले वजन वेगाने वाढत असते.
सकाळी उठल्यानंतर तुम्ही गोड पेयांचे सेवन टाळले पाहिजे.
सकाळची सुरुवात जर गोड चहा किंवा कॉफीने होत असेल तर यामुळे तुमचे वजन वाढू शकते.
अनेकजण घाईगडबडीत सकाळचा नाश्ता स्किप करतात जेणेकरून आरोग्याचे नुकसान होऊ शकते.
जास्त झोपण्यामुळे सुद्धा तुमचे वजन वाढू शकते.
सकाळची सुरुवात एक ग्लास पाण्याने केली पाहिजे.
.
ताक प्यायल्याने पोटाच्या अनेक समस्या दूर होतात, मात्र प्रमाणात प्यावे
.