Published Nov 30, 2024
By Mayur Navle
Pic Credit - iStock
आज लाखो प्रवासी भारतीय रेल्वेतून रोज प्रवास करतात. पण तुम्हाला मुंबईतील रेल्वेचा इतिहास माहित आहे का?
मुंबईतील रेल्वेचा इतिहास हा खूप जुना आहे, ज्याची सुरुवात इंग्रजाच्या काळात सुरुवात झाली होती.
भारतातील पहिली ट्रेन ही १६ एप्रिल १८५३ साली मुंबईच्या बोरीबंदर ते ठाणेपर्यंत धावली होती.
या ट्रेनमध्ये तीन खास इंजिन होते. पण तुम्हाला ट्रेनचे नाव माहित आहे का?
मुंबईतील पहिल्या पॅसेंजर ट्रेनचे नाव डेक्कन क्वीन होते, ज्यात एकूण १४ डब्बे होते.
ही ट्रेन बोरीबंदरपासून ३:३० वाजता निघाली होती, ज्याला आज आपण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणून ओळखतो.
ही ट्रेन आपल्या डेस्टिनेशनवर ४:४५ ला पोहोचली
.
साहेब, सुलतान आणि सिंध अशा या इंजिनची नावं होती.
.