Published Oct 09, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
जमिनीवर झोपणं शुभ मानलं जातं, घरात सुख-शांती येते
नवरात्रीत जमिनीवर झोपणे हे साधनेचे प्रतीक मानले जाते. यावरून व्यक्तीची भक्तीही दिसून येते.
असे मानले जाते की नवरात्रीमध्ये जमिनीवर झोपल्याने मातेचा आशीर्वाद मिळतो आणि शरीराला आराम मिळतो.
नवरात्रीच्या काळात स्वच्छ ठिकाणी झोपावे. झोपताना डोके उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवणे शुभ मानले जाते
नवरात्रीमध्ये जमिनीवर झोपल्याने मनात भक्ती कायम राहते आणि त्यामुळे दुर्गेचा आशीर्वाद मिळतो
.
नवरात्रीच्या दिवसात पलंगावर झोपू नये. व्रत करणाऱ्यांनी जमिनीवर झोपावे
या कारणांमुळे जमिनीवर झोपू नये असं सांगितलं जातं.