www.navarashtra.com

Published Oct 09,  2024

By  Shilpa Apte

हिंदू धर्मानुसार नवरात्रीत जमिनीवर झोपण्याला विशेष महत्त्व आहे

Pic Credit -   iStock

जमिनीवर झोपणं शुभ मानलं जातं, घरात सुख-शांती येते

शुभ

नवरात्रीत जमिनीवर झोपणे हे साधनेचे प्रतीक मानले जाते. यावरून व्यक्तीची भक्तीही दिसून येते.

साधक

असे मानले जाते की नवरात्रीमध्ये जमिनीवर झोपल्याने मातेचा आशीर्वाद मिळतो आणि शरीराला आराम मिळतो.

आजार दूर राहतात

नवरात्रीच्या काळात स्वच्छ ठिकाणी झोपावे. झोपताना डोके उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवणे शुभ मानले जाते

कोणत्या दिशेला?

नवरात्रीमध्ये जमिनीवर झोपल्याने मनात भक्ती कायम राहते आणि त्यामुळे दुर्गेचा आशीर्वाद मिळतो

भक्ती

.

नवरात्रीच्या दिवसात पलंगावर झोपू नये. व्रत करणाऱ्यांनी जमिनीवर झोपावे

पलंगावर झोपू नये

या कारणांमुळे जमिनीवर झोपू नये असं सांगितलं जातं. 

कारणं

नात्यातील कटुता दूर करण्यासाठी करा तुरटीचा उपाय..