Published Oct 05, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
नवरात्रीत गहू, तांदूळ, डाळ या धान्याचं दान करणं शुभ मानलं जातं. दुर्गेचा आशीर्वाद मिळतो
नवीन कपडे आणि भांडी दान करणं चांगलं मानलं जातं, गरीबांना मदत मिळते
नवरात्रीमध्ये फळं आणि मिठाई दान करणं शुभ मानतात
नवरात्रीमध्ये फुलांचे दान करणे शुभ मानले जाते. देवीचा आशीर्वाद मिळतो, इच्छा पूर्ण होतात
.
धार्मिक पुस्तके जसे की रामायण, गीता, ही पुस्तकं दान करावी, देवीचा आशीर्वाद राहतो
नवरात्रीमध्ये गरजूंना पाणी देणे शुभ मानले जाते, यामुळे दुर्गेचा आशीर्वाद मिळतो
या गोष्टी दान केल्याने देवीचा आशीर्वाद मिळतो, चांगल्या गोष्टी घडतात