हिंदू धर्मात नवरात्रीला विशेष महत्त्व आहे. या दिवसांत तामसिक भोजन करू नये असं सांगतात
Picture Credit: Pinterest
नवरात्रीत कांदा-लसूण खावू नये, त्यामागे कारणही आहे
कांदा-लसणामध्ये रजस, तमस हे गुण असतात, शुद्ध-सात्विक भोजनाच्या विरुद्ध
हलका आणि सात्त्विक आहारामुळे शरीर आणि मन शुद्ध आणि शांत राहते
साधना आणि ध्यानावर लक्ष द्या, लसूण आणि कांदा उग्र असतो
लसूण आणि कांद्यामुळे पोटाच्या समस्या निर्माण होऊ शकतात, एसिडीटी वाढते
भक्ती आणि आदर टिकवून ठेवण्यासाठी सात्त्विक आहार, ऊर्जेवर परिणाम होतो
व्रतामध्ये हलके, सात्त्विक भोजन करावे, डाळ, फळं, भाज्या आणि धान्य खावे