आषाढ महिन्यातील संकष्टी चतुर्थी रविवार २ ऑगस्ट रोजी आहे. या दिवशी फक्त पूर्ण दिवस उपवास करतात.
Picture Credit: Pinterest
भगवान गणेशांचा सर्वात आवडता नैवेद्य मानला जातो. उकडीचे किंवा तळलेले मोदक अर्पण करणे शुभ मानले जाते.
Picture Credit: Pinterest
दूर्वा अर्पण केल्यानंतर बेसन किंवा बुंदीचे लाडू नैवेद्य म्हणून ठेवले जातात.
Picture Credit: Pinterest
ओले खोबरे आणि गूळ यांचा नैवेद्य गणपतीला अत्यंत प्रिय मानला जातो.
Picture Credit: Pinterest
केळी, डाळिंब, सफरचंद किंवा हंगामी फळांचा नैवेद्य अर्पण करणे शुभ मानले जाते.
Picture Credit: Pinterest
Picture Credit: Pinterest
दूध, तांदूळ आणि साखरेपासून बनवलेली खीर भक्तिभावाने अर्पण केली जाते
Picture Credit: Pinterest
दूध, दही, तूप, मध आणि साखरेपासून तयार केलेले पंचामृत नैवेद्य म्हणून अर्पण करता येते.