Published Jan 17, 2025
By Trupti Gaikwad
Pic Credit - iStock
प्रत्येक राज्याची आणि एखाद्या शहराची काही न काही खास वैशिष्ट्यं असतं.
भारतात अशी काही शहरं आहेत. ज्यांचे नामांतर करण्य़ात आले आहेत.
सध्या प्रयागराज नावाने ओळखलं जाणारं हे ठिकाणाचं जुनं नावं इलाहाबाद असं होतं.
औरंगजेबाचा मुलगा अकबराने या ठिकाणाला इलाहाबाद असं नाव दिलं.
हरियाणामधील गुरुग्राम या शहराचं पुर्वीचं नाव गुडगांव असं होतं.
मुंबादेवीच्या नावावरुन सध्याचं ओळखलं जाणारं शहर म्हणजे मुंबई.
राणी व्हिक्टोरियाच्या नावावरुन विटी आणि ब्रिटीशांनी बॉम्बे असं या शहराला नाव दिलं होतं.
मुंबईचं सर्वात जुनं नावं म्हणजे बोरीबंदर.
16 एप्रिल 1853 रोजी बोरीबंदर ते ठाणे पहिली लोकल धावली होती.