www.navarashtra.com

Published Sept 4, 2024

By  Dipali Naphade

Pic Credit - iStock

नारळ पाणी पिणे ठरेल या व्यक्तींसाठी घातक 

नारळ पाण्यात सोडियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियमचा चांगला स्रोत असतो, जो शरीराला हायड्रेट राखण्यास मदत करतो

नारळ पाणी

काही व्यक्तींनी नारळ पाणी पिणे हे शरीराला नुकसानदायी ठरू शकते. कोणी पिऊ नये जाणून घेऊया

कोणी पिऊ नये?

.

नारळ पाण्यात जास्त प्रमाणात पोटॅशियम असून किडनीचा आजार असणाऱ्यांसाठी त्रासदायक ठरू शकते

पोटॅशियम

किडनीच्या आजाराने त्रस्त असलेल्या व्यक्तींनी अत्यंत मर्यादेत नारळाचे पाणी प्यावे

मर्यादा

एखाद्या औषधाचे सेवन करत असाल तर डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय नारळाचे पाणी पिऊ नये

औषध

तुम्हाला कोणतीही अ‍ॅलर्जी असेल तर नारळाचे पाणी पिणे योग्य नाही. यामुळे खाज, जळजळ आणि लालसरपणा येतो

अ‍ॅलर्जी

महिलांनी गरोदरपणात डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अजिबात नारळ पाणी पिऊ नये. यामुळे आई आणि बाळाला धोका होऊ शकतो

गरोदर

तुम्ही कोणत्याही सर्जरीसाठी जात असाल त्यावेळी अजिबात नारळ पाणी पिणे योग्य ठरणार नाही

सर्जरी

नारळ पाणी पिण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. आम्ही कोणताही दावा करत नाही

टीप

नारळ तेलात मिक्स करा ज्युस, दुप्पट वाढतील केस