Published Sept 4, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
नारळ पाणी पिणे ठरेल या व्यक्तींसाठी घातक
नारळ पाण्यात सोडियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियमचा चांगला स्रोत असतो, जो शरीराला हायड्रेट राखण्यास मदत करतो
काही व्यक्तींनी नारळ पाणी पिणे हे शरीराला नुकसानदायी ठरू शकते. कोणी पिऊ नये जाणून घेऊया
.
नारळ पाण्यात जास्त प्रमाणात पोटॅशियम असून किडनीचा आजार असणाऱ्यांसाठी त्रासदायक ठरू शकते
किडनीच्या आजाराने त्रस्त असलेल्या व्यक्तींनी अत्यंत मर्यादेत नारळाचे पाणी प्यावे
एखाद्या औषधाचे सेवन करत असाल तर डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय नारळाचे पाणी पिऊ नये
तुम्हाला कोणतीही अॅलर्जी असेल तर नारळाचे पाणी पिणे योग्य नाही. यामुळे खाज, जळजळ आणि लालसरपणा येतो
महिलांनी गरोदरपणात डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अजिबात नारळ पाणी पिऊ नये. यामुळे आई आणि बाळाला धोका होऊ शकतो
तुम्ही कोणत्याही सर्जरीसाठी जात असाल त्यावेळी अजिबात नारळ पाणी पिणे योग्य ठरणार नाही
नारळ पाणी पिण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. आम्ही कोणताही दावा करत नाही