आजच्या काळात प्रेमानंद महाराजांना ओळखत नसेल असे खूप कमी जण असतील.
Picture Credit: Social Media
अनेक जण प्रेमानंद महाराजांच्या प्रवचनाने प्रेरित होत असतात.
तसेच अनेक जण प्रेमानंद महाराजांकडे त्याच्या समस्येचे निराकरण व्हावे म्हणून येत असतात.
नुकतेच महाराजांच्या भक्ताने त्यांना प्रश्न विचारला की देवी- देवतांचा टॅटू काढावा का?
या प्रश्नाचे उत्तर देताना महाराज म्हणाले की शरीरावर देवी - देवतांचा टॅटू नाही बनवला पाहिजे.
याचे कारण म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती अंघोळ करते तेव्हा त्या टॅटूवरील पाणी पायापर्यंत पोहचते.
हे असे करणे देवतांचा अपमान करण्यासारखे आहे. तसेच यामुळे पाप लागते.
महाराज म्हणतात की दिवसभरात अनेक अपवित्र गोष्टींसोबत आपला संपर्क होत असतो, ज्यामुळे देवतांचा अनादर होतो.