Written By: Mayur Navle
Source: Yandex
पहलगाम मधील हल्ल्यानंतर पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला आहे.
पाकिस्तानचे डिफेन्स मिनिस्टर म्हणाले की भारत कधीही त्यांच्यावर हल्ला करू शकतो.
अशातच आज आपण जाऊन घेऊयात की युद्धात भारतीय लष्कर राष्ट्रपती यांचे आदेश मानते की पंतप्रधानांचे?
संविधानानुसार, राष्ट्रपती हे भारतीय सेनेचे Supreme Commander आहे.
युद्धाची घोषणा करणे आणि ते थांबवणे हा अधिकार राष्ट्रपती यांच्याकडे असतो.
युद्धादरम्यान, सैन्य व्यावहारिक पद्धतीने पंतप्रधान आणि सुरक्षा मंत्रालयाच्या आदेशानुसार काम करते.
युद्ध कधी करावे किंवा ते करावे की नाही हे प्रधानमंत्री आणि त्यांची सरकार ठरवते.
सरकारच्या निर्णयाबाबत राष्ट्रपती यांना पहिले कळवले जाते.