www.navarashtra.com

Published Sept 12, 2024

By Tejas Bhagwat

Pic Credit - istockphoto/Jio

रिलायन्स जिओ सध्या भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे.

आपल्या ग्राहकांसाठी कंपनी नवनवीन रिचार्ज प्लॅन्स आणत असते.

नवनवीन रिचार्ज प्लॅन्स

रिलायन्स जिओ ही कंपनी मुकेश अंबानी यांच्या मालकीची आहे.

रिलायन्स जिओ

.

जिओने एक नवीन प्लॅन युजर्ससाठी आणला आहे.

नवीन प्लॅन

याची वैधता २८ दिवसांसाठी असणार आहे. यात अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळेल.

अनलिमिटेड कॉलिंग 

युजर्सना १०० एसएमएस करता येणार आहेत.

१०० एसएमएस

या प्लॅनची किंमत २२३ रूपये असणार आहे.

प्लॅनची किंमत