www.navarashtra.com

Published Dec 26,  2024

By  Harshada Jadhav

मोबाईल रिस्टार्ट करण्याचे फायदे माहित आहे का?

Pic Credit -  pinterest

कॉम्प्युटर आणि लॅपटॉपप्रमाणे मोबाईलही रिस्टार्ट करणं गरजेचं आहे. 

रिस्टार्ट 

मोबाईल नियमित रिस्टार्ट न केल्याने फोनची कार्यक्षमता मंदावते. 

मोबाईल

जास्त रॅम मेमरीमुळे मोबाईल स्लो होतो. 

रॅम मेमरी

अनेक बॅकग्राऊंड अ‍ॅप्स डिव्हाइसच्या कार्यक्षमतेवर परिणाम करतात.

बॅकग्राऊंड अ‍ॅप्स

मोबाईल नियमितपणे रीस्टार्ट न केल्यास मोबाइल फ्रीझिंगसारख्या समस्या उद्भवतात. 

फ्रीझिंग

ड्रॉप कॉल, कमी नेटवर्क कनेक्टिव्हिटी यासारख्या समस्या देखील येऊ शकतात. 

समस्या 

मोबाईल नियमितपणे रिस्टार्ट केल्याने वेळोवेळी मेमरी क्लिअर होते.

मेमरी

मोबाईल बॅटरीची कार्यक्षमता चांगली राहते.

कार्यक्षमता 

तुमच्या मोबाईलचा परफॉर्मंस अगदी स्मूथ होतो. 

परफॉर्मंस 

किरकोळ सॉफ्टवेअर बग, समस्या आपोआप रीसेट केल्या जातात. 

बग रीसेट 

नेटवर्क आणि वाय-फाय कनेक्टिव्हिटी चांगली राहते. 

कनेक्टिव्हिटी 

ऑपरेटिंग सिस्टीम आणि ऍप्लिकेशन्सच्या योग्य अपडेट्समुळे मोबाईल चांगला चालतो. 

अपडेट्स

मोबाईल प्रत्येक आठवड्यातून एकदा तरी रीस्टार्ट करा. 

रीस्टार्ट 

कोणत्याही सॉफ्टवेअर अपडेटनंतर, मोबाईल लगेच रीस्टार्ट करणे चांगले. 

सॉफ्टवेअर अपडेट