www.navarashtra.com

Published Jan 20,  2025

By  Shilpa Apte

गोड खाण्याची योग्य वेळ कोणती,काय सांगतं आयुर्वेद?

Pic Credit -  iStock

आयुर्वेदानुसार गोड आणि तिखट एकत्र खावू नये, त्यामुळे पचनावर परिणाम होतो. 

आयुर्वेद

गोडमध्ये कार्बोहायड्रेट असतात, त्यामुळे तिखट खाल्ल्याने अपचन, गॅससारख्या समस्या होतात

तिखट-गोड

पहिल्यांदा सलाड, आंबट, खारट आणि मग नंतर तिखट खावे. गोड जेवणाआधी की नंतर

खाण्याची पद्धत

जेवणानंतर लगेच गोड खाल्ल्यास ब्लड शुगर वाढते, पचनाच्या समस्या होते. जेवणाआधी थोडंच खावं

गोडाची वेळ

मिठाई खायची असेल तर 1/8 असावे, जास्त गोड आरोग्यासाठी हानिकारक ठरते

योग्य प्रमाण

खारट, गोड, आंबट, कडू, तिखट, तुरट असे 6 रसाचे प्रकार आहेत

आयुर्वेद 6 रस

मसालेदार, खारट खाल्ल्यास पचनक्रिया सोपी होते, कमी प्रमाणात खावे

तिखट-खारट

रबडीपेक्षाही चवीष्ट लागते रताळ्याची खीर, ही घ्या सोपी रेसिपी