पेशवे नानासाहेब यांचे पुत्र नारायणराव यांची 1773 मध्ये वाड्यातच निर्दय हत्या करण्यात आली होती, असे इतिहासात नमूद आहे.
Picture Credit: Pinterest
म्हणतात की दर शुक्रवारच्या रात्री "काका, मला वाचवा!" असा आवाज वाड्यातून येतो,
Picture Credit: Pinterest
भारत सरकारने वाड्यात रात्री प्रवेश बंद केला आहे. यामुळे भितीदायक कथा अधिकच वाढल्या आहेत.
Picture Credit: Pinterest
काही पर्यटकांनी वाड्यात अस्वस्थ वाटल्याची, थंडी वाजल्याची, विचित्र आवाज ऐकू आल्याची तक्रार केली आहे.
Picture Credit: Pinterest
वाडा आणि पेशव्यांच्या काळाशी जोडलेल्या अंधश्रद्धा आजही जिवंत आहेत, आणि त्यामुळे वाडा 'भुताटकी' वाटतो.
Picture Credit: Pinterest
मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये शनिवारी वाड्याची 'हॉन्टेड' प्रतिमा अधिकच गडद केली गेली आहे.
Picture Credit: Pinterest