नवरात्रीमध्ये लवंग आणि वेलची अर्पण करण्याचे फायदे

Life style

21 September, 2025

Author:  प्राजक्ता प्रधान

यावेळी नवरात्रीची सुरुवात 22 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरपर्यंत असेल. यावेळी देवीच्या 9 दिवस 9 रुपांची पूजा केली जाते.

शारदीय नवरात्र

या दिवशी भाविक घरामध्ये कलश स्थापन करतात आणि 9 दिवस उपवास देखील करतात.

कलश स्थापना

नवरात्रीमध्ये देवीला प्रसन्न करण्यासाठी काही उपाय केले जातात. एक उपाय लवंग आणि वेलचीशी संबंधित आहे. लवंग वेलची अर्पण करण्याचे फायदे जाणून घ्या

लवंग आणि वेलची

वेलची अर्पण करण्याचे फायदे

नवरात्रीच्या दिवसात देवीची पूजा करताना छोटी वेलची अर्पण करणे फायदेशीर मानले जाते. देवीच्या पूजेनंतर वेलची अर्पण करावी.

शुद्धतेचे प्रतीक

लवंग आणि वेलचीला शुद्धता आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते.

संपत्तीत वाढ

देवीला याचा सुंगध फार आवडतो. हे अर्पण केल्याने देवी प्रसन्न होते आणि संपत्तीमध्ये वाढ होते, असे म्हटले जाते.

आर्थिक परिस्थिती

देवीला लवंग आणि वेलची अर्पण केल्यास पैशांची समस्या दूर होते आणि आर्थिक स्थिती सुधारते.

वाईट शक्तींपासून संरक्षण

पूजेमध्ये लवंगाचा वापर आरोग्यासाठी फायदेशीर असतो आणि आजारांना दूर ठेवतो. हे वाईट नजरेपासून आणि वाईट शक्तींपासून देखील संरक्षण करते.

हवनात विशेष फायदा

देवीच्या समोर दिवा लावा आणि त्यात दोन लवंगा टाका. हवन करताना त्यात लवंग टाका त्याचा तुम्हाला फायदा होईल.