Published Dec 07, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
मुलांनी जास्त प्रमाणात काजू खाल्ल्यास किडनी स्टोनची समस्या उद्भवू शकते
काजूमध्ये कॅलरी आणि फॅट जास्त प्रमाणात असतात, वजन वाढण्याची समस्या निर्माण होते
काजूमध्ये फायबर जास्त प्रमाणात असते, त्यामुळे गॅस, अपचन आणि एसिडीटी होते
खाज सुटणे, सूज येणे किंवा श्वास घेण्याचा त्रास होत असल्यास एलर्जी होते
मीठाने खारवलेले काजू खाल्ल्यास हाय ब्लड प्रेशर होण्याची समस्या निर्माण होते
.
जास्त प्रमाणात काजू खाल्ल्यास डोकंदुखी होते, त्यामुळे एमिनो एसिडमुळे डोकं दुखतं
.
शरीरासाठी काजू पौष्टिक असतात, त्यामुळे ते योग्य प्रमाणात खावे
.