Published Oct 05, 2024
By Narayan Parab
Pic Credit - Social Media
जास्त पाव खाण्याचे दुष्परिणाम
जगभरामध्ये पाव हा मोठ्या प्रमाणात खाण्यात येतो. अगदी भारतामध्येही अनेक खाद्यपदार्थांमध्ये पावाचा समावेश होतो.
वडापाव, पावभाजी, मिसळपाव असे पाव असणारे पदार्थ लोकांच्या आवडीचे आहेत.
जास्त पाव खाणे हे शरीराला नुकसान देणारे असते. ज्यामुळे तुम्हाला काही समस्यांना सामोरे जावे लागते
.
पावामध्ये रिफाइंड कार्बोहायड्रेट असतात ज्यामुळे रक्तातील साखर वाढते.
.
पावाच्या अतिखाण्याने गॅसची समस्या होण्याचा धोका असतो. पावात ग्ल्युटेन असल्याने पचण्यासही जड असतो.
पावात मैदा असतो. या मैद्याने शरीरातील कॅलरीज वाढतात त्याचा परिणाम वजन वाढते .
उच्च रक्त दाबाची समस्या असणाऱ्यांसाठीही पाव जास्त खाणे हानिकारक आहे.
पावामध्ये पोषणद्रव्य अतिशय कमी असतात. त्यातून फायबर व्हिटॅमिन मिळत नाही.
आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार खावे, आम्ही कोणताही दावा करत नाही