Published March 08, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
उभं राहून जेवल्याने जास्त खाण्याची सवय लागते, किती खाल्ल्यं जातंय याकडे लक्ष राहत नाही, वेट गेन होते
उभं राहून जेवल्याने जेवणानंतरही भूक लागते, पचन नीट होत नाही. लठ्ठपणा येतो
उभं राहून लवकर लवकर जेवल्याने गॅस, जडत्व, अपचन या समस्या होऊ शकतात
उभ राहून जेवल्याने अन्नं नीट चावले जात नाही, त्यामुळे गॅस होतो, पोट फुगण्याची समस्या
अन्ननलिकेवर दबाव पडतो उभं राहून जेवल्यास, जळजळ होऊ शकते
जेवण नीट न पचल्याने शरीराला पोषणही मिळत नाही, अशक्तपणा येतो
निवांत बसून जेवल्याने नीट चावून चावून जेवले जाते, पचन नीट होते, मनसुद्धा संतुष्ट होते