www.navarashtra.com

Published  Oct 24, 2024

By Tejas Bhagwat

Pic Credit - iStock/konkan.me

ऐन दिवाळीच्या तोंडावर प्रवाशांना फटका बसणार आहे. 

कारण चिपी -मुंबई विमानसेवा लवकरच बंद होणार आहे. 

विमानसेवा

सिंधुदुर्ग ते मुंबई विमानसेवा २६ तारखेपासून बंद होणार आहे. 

सिंधुदुर्ग ते मुंबई

तब्बल २० वर्षानंतर सिंधुदुर्गमधून विमानसेवा सुरू झाली होती. 

तब्बल २० वर्षांनी सेवा 

.

मोठ्या धूमधडाक्यात याचे उद्घाटन करण्यात आले होते. 

धूमधडाक्यात उद्घाटन

.

तीन वर्षांचा करार संपत असल्याने तिकीट विक्री बंद होणार आहे. 

तिकीट विक्री बंद

प्रवाशांची नाराजी

विमानसेवा बंद होत असल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.