Written By: Trupti Gaikwad
Source: Yandex
देवीदेवतांना अभिषेक करणं याला हिंदू धर्मात पवित्र मानलं जातं.
पंचामृत आणि पाण्याने देवीदेवतांना अभिषेक केला जातो.
अभिषेक करणं म्हणजे आपण देवतांना समर्पित आहोत असा अर्थ होतो.
असं म्हटलं जातं की मूर्तिंना अभिषेक केल्याने भक्तांच्या मनाचं देखील शुद्धीकरण होतं.
कुलदैवत आणि इष्ट देवतांचा आशिर्वाद प्राप्त व्हावा यासाठी अभिषेक केला जातो.
मनोकामना पूर्ण करण्यासाठी म्हणून देखील देवतांना अभिषेक केला जातो.
देवातांनाप्रति असलेलं समर्पण आणि प्रेमाचं प्रतिक म्हणून हिंदू धर्मात देवतांना अभिषेक केला जातो.