www.navarashtra.com

Published November 19, 2024

By  Nupur Bhagat

सापापेक्षा विषारी असतात या व्यक्ती, चुकूनही कधी मैत्री करू नका

Pic Credit -  Pinterest

चाणक्य हे भारताचे महान अर्थशास्त्र मानले जातात

महान अर्थशास्त्र

चाणक्यांनी आपल्या नातीशास्त्रात काही लोकांचे वर्णन सापापेक्षाही विषारी असे केले आहे

नातीशास्त्र

चाणक्यनीतीमध्ये एक श्र्लोक आहे - दुर्जनेषु च सर्पेषु वरं सर्पो न दुर्जनाः। सर्पो दंशति कालेन दुर्जनस्तु पदे-पदे ||

श्र्लोक

या श्र्लोकात सापाचे वर्णन दुष्ट लोकांपासून श्रेष्ठ करण्यात आले आहे हे काप मिठाच्या पाण्यात 2-3 मिनिटे उकळवून घ्या तयार केला जातो

वर्णन

याचा अर्थ असा होतो की, साप आणि दुष्ट यांच्यातील फरक पाहिला तर साप श्रेष्ठ आहे

अर्थ

यात असे सांगण्यात आले आहे की, एखाद्या व्यक्तीला आपला मित्र बनवण्यापूर्वी त्याची वागणूक जाणून घ्या

मित्र

तुम्ही वाईट संगतीत असाल तर तुमचे आयुष्य उद्धवस्त होऊ शकते 

वाईट संगत